A11

Saturday, July 29, 2017

दिवेआगर, श्रीवर्धन .


इसवी सनाच्या प्रारंभापासून सुमारे १४०० वर्षापर्यंत या गावाचा दीपक असा उल्लेख आढळतो.त्याकाळी ती एक समृद्ध नगरी होती.सातवाहन,मौर्य,राष्ट्रकूट,चालुक्य,शिलाहार,या राजघराण्यानी आपापल्या काळात येथे राज्य केले.
कोकण किनारपट्टीला सुमारे २००० वर्षापूर्वीचा ज्ञात इतिहास आहे.किनारपट्टीवरील विविध बंदरातून परदेशाशी त्या काळी जलमार्गे व्यापार चालत असे. 


आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक संदर्भावरून दिवेआगर गावाचा उल्लेख प्रथम शके ९७३ च्या सुमारास शिलाहार राजा छित्तराज याच्या राजवटीतील ताम्रपटात सापडतो.
या ताम्रपटास 'वेलासी आगार' ताम्रपट म्हणतात.
For more Information.
visit www.shrivardhankatta.com


No comments:

Post a Comment